गळफास घेवुन शेतकऱ्याने केली आत्महत्या

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिचाळा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना जुना सोमनाथ दगड तलावाजवळील शेत शिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली....

एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये जबर स्फोट

अभियंता संजय सिंग यांचा मृत्यु गडचिरोली (प्रतिनिधी) : एका इंजिनिअरचा स्फोटात गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना देसाईगंज वडसा येथील एनर्जी थर्मल पॉवर...

नामदार मुनगंटीवाराच्या आगमनाची नागरीकांना उत्सुकता

मूल शहरात आगमन होत नसल्याने वेगवेगळया चर्चेला उत मूल (प्रतिनिधी) : मूल शहराच्या सर्वांगिन विकासासाठी शासनाकडुन करोडो रूपयाचा निधी खेचुन आणत शहराचा विकास करणारे राज्याचे...

करंट लागुन विद्युत सहाय्यकाचा मृत्यु

परिसरात तणावाचे वातावरण पंकज वडेट्टीवार, पोंभुर्णा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणुन शेतातील एका खांबावर लाईन दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमन चा करंट लागुन मृत्यू...

वाघाच्या हल्लात दोन गुराखी ठार

मूल तालुक्यातील कवळपेठ येथील घटना मूल (प्रतिनिधी) : गुरे चराईसाठी नेलेल्या दोन गुराख्यांना दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केल्याची घटना चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या...

गर्जा महाराष्ट्र या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळणार

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा...

भिषण अपघातात आजी नातु जागीच ठार

सावली (प्रतिनिधी) : मूल-गडचिरोली मार्गावरील सावली येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात धरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना...

साक्षी आणि नावेदची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

मूल (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन कराटे स्पर्धेत कराटे अँड फिटनेस क्लब मूलच्या दोन खेळाडूंची निवड जानेवारी मध्ये बिलासपूर...

भाजपाच्या बालेकिल्लात कॉंग्रेसची मुसंडी

दोन कॉंग्रेस तर एका ठिकाणी भाजपाचा विजय मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील तिन ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सदस्यपदाची निवडणुक 16 ऑक्टोंबर रोजी पार पडली. पार पडलेल्या निवडणुकीची...

१६ ऑक्टोबर १९५६ चंद्रपूर ऐतिहासिक धम्मदीक्षा..!

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी नागपूर धम्मदीक्षा नंतर चंद्रपूरलाही तसाच धम्मदीक्षेचे सोहळा व्हावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनंती केली. बाबासाहेबांना नागभूमी नागपूर आणि बौद्ध...