जिल्हा परिषद शिक्षकाचे अपघाती निधन

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर पंचायत समितीच्या पळसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षक सुनील पत्रू कोवे यांच्या दुचाकीला बल्लारपूर - कोठारी मार्गा दरम्यान...

शाळा बंद करण्याचा शासन परिपत्रक रद्द करा : मुन्ना राव

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सुपुर्द  मूल (प्रतिनिधी): 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा शासन बंद करण्यासाठी परिपत्रक काढलेले आहे, यामुळे हजारो विद्यार्थी शैक्षणिक...

कार-ट्रकच्या अपघातात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यु

मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी जवळ झाला अपघात मूल (प्रतिनिधी) : पत्नीच्या उपचारासाठी चंद्रपूरला जात असताना आगडी जवळ समोरून येणाÚया एका ट्रकने धडक दिल्याने निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा...

चकदुगाळा येथे भात पिकावरील शेतकऱ्यांची शेती शाळा

जनकल्याण शिक्षण संस्थेचा उपक्रम मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चक दुगाळा येथे तालुका कृषी कार्यालय व जनकल्याण शिक्षण संस्था मुल च्या वतीने धान पिकावरील विविध रोगांवर...

मालधक्काचे काम बंद करण्याचे नामदार मुनगंटीवारांचे रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश

श्रीमती संध्या गुरूनुले, विजय सिध्दावार करणार अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी मूल (प्रतिनिधी) : सुरजागड येथील कच्चा लोहखनिजाची इतरत्र देशात वाहतुक करण्यासाठी मूल येथील प्रस्तावित मालधक्काचे काम...

विज कोसळल्याने दोन महिला ठार : 3 जण जखमी

चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिवती तालुक्यातील चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसादरम्यान वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला तर तीन मुले...

वाघाचा हल्ला : गुराखी ठार

महादवाडी येथील घटना चिचपल्ली  (प्रतिनिधी) :  जनावराना  चराईसाठी घेऊन गेलेल्या गुरख्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील महादवाडी येथे रविवारी घडली. शामराव जुमनाके...

सत्यशोधक समाज निर्माण करण्यासाठी संघटीत होणे गरजेचे : डॉ. अभिलाषा गावतुरे

सत्यशोधक सुवर्ण महोत्सवानिमीत्य ग्रंथालय आणि वस्तीगृहाचे उद्घाटन मूल (प्रतिनिधी) : शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असल्याने आजच्या स्थितीत आपल्या मुलांना शिकविणे अडचणीचे झालेले आहे, गरीब पालकांना उच्च...

लम्पीची साथ: गायीचे दूध आता प्यायचे का ?

चिमूर (प्रतिनिधी) : पाळीव जनावरांवर मागील काही दिवसांपासुन लम्पी त्वचारोगाचा आजार वाढत आहे, यामुळे अनेक तर्कवितर्क काढल्या जात असल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे,...

वाटप न केल्याने शाळेसाठी घेतलेले साहित्य धुळखात पडुन

सचिवांना सांगुनही वाटप केले नसल्याचा सरपंचाचा आरोप मूल (प्रतिनिधी) : शासनाकडुन ग्राम पंचायतला आलेल्या निधीमधुन काही रक्कम शैक्षणिक कामासाठी खर्च करावा लागतो, यासाठी जानाळा ग्राम...